मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे (उदा. गावातील ५० मजूरांना ९० दिवस काम दिले तर = मजूर ५० ४ ९० दिवस X रुपये ३१२ = रु १,४०४,०००/-)